तो फोन शेवटचा ठरला! त्यानंतर तिरंग्यात गुंडाळलेलं मुलाचं पार्थिवच घरी आलं; महाराष्ट्राच्या वीरपुत्रासोबत नेमकं काय घडलं?
आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या नागपूरच्या सुपुत्र वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील सुखोई-३०…
